शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. कीड व रोगविरहित रोपे मिळत नसल्याने उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे. ...
गेल्या १०-१२ दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण महाराष्ट्रभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. ...
Maharashtra Rain : मे महिन्यात पूर्वहंगाम व रोहिणी नक्षत्रात यंदा राज्यात सर्वच जिल्ह्यात पाऊस पडला असला तरी जालना व सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक प्रत्येकी सतरा दिवस, तर त्यानंतर अहिल्यानगर, धाराशिव व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी सोळा दिवस पावसाची नोंद झाल ...