दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी समाज हा फारसा जागृत नव्हता. अंध परंपरा आणि समाजातील अनेक नागरिक काय म्हणतील, या भीतीपोटी विधवेचा पुनर्विवाह करणे म्हणजे यक्ष प्रश्न होता. तोच प्रश्न दोनशे वर्षानंतरही कायम असल्याचे वास्तव सुतार समाज मंचचे जिल्हाध्यक्ष राजे ...
‘सामाजिक सलोखा’, ‘पाणी वाचवा, झाडी जगवा’, ‘बेटी बचाव, बेटी पढ़ाव’चा संदेश देत आणि सामाजिक सद्भावना राखण्यासाठी आयोजित ‘रन फॉर औरंगाबाद’ या उपक्रमात सहभागी होत हजारो औरंगाबादकर एकजुटीने धावले. ...
भडगाव शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्वाच्या जागी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आवश्यकता आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, या आशयाचे पत्र भडगाव पोलिसांनी पालिकेला दिले आहे. ...
आषाढी एकादशीनंतर शेगावकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे गुरुवारी शहागड येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. ...