नांद्रा येथील रहिवासी असलेले भारतीय सैन्य दलातील तीन जवान आपल्या १७ वर्षांच्या सेवेतून सेवानिवृत्त होऊन २ रोजी नांद्रा येथे पोहचले. बसस्थानकापासून तर ते महादेव मंदिरापर्यत मिरवणूक काढण्यात आली. ...
आयुष्यातील छोट्या-छोट्या घटनांमधून आणि कृतीमधून निसर्गाचे संवर्धन करणाऱ्या अनेक समर्पित व्यक्तींपैकी एक म्हणजे पाचोरा येथील जि.प. कन्याशाळा क्रमांक एकमधील शिक्षिका असलेल्या आशा विलास राजपूत या होत. गाजावाजा न करता किंवा आपण केलेल्या कार्याचे कोणतेच प ...
अकोला : महाराष्ट्रातील ‘लार्जेस्ट टेक्नो-कमर्शियल स्कील डेव्हलपमेंट’ म्हणून अकोल्यातील काजल राजवैद्य यांना इंडियन लिडरिशप अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ...
वृत्तपत्राची सुरुवात झाल्यापासून ते पोहोचविणारा महत्त्वाचा घटक म्हणजे ‘वृत्तपत्र विक्रेता’ होय. साधने कितीही बदलली, तरी या व्यवसायाचे स्वरूप काही बदलले नाही; कारण वृत्तपत्र पहाटे सहाच्या आत पोहोचलेच पाहिजे. अन्यथा ...
‘मुलं अभ्यास करीत नाही,’ अशी सर्वसामान्य पालकांची ओरड असते. मात्र जामनेरातील एका मुलाने ‘माझा बाप मला अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतो, आईलाही मारतो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा,’ अशी मागणी चक्क पोलीस स्टेशनमध्ये येऊन केल्याने एकाच खळबळ उडाली. ...