माओवाद व नक्षवाद हे एकच असून आपण आदिवासींचे हितचिंतक असल्याचा भास ही मंडळी निर्माण करते. माओवाद हा गडचिरोली वा छत्तीगडपर्यंत मर्यादित नाही. तो आता पुण्यासारख्या प्रगत शहरापर्यंत येऊन ठेपला असून, तो धोकादायक ठरत असल्याची माहिती कॅप्टन स्मिता गायकवाड य ...
लोणावळा स्थित मनशक्ती केंद्रातर्फे दरवर्षी स्वामी विद्यानानंद यांच्या कृतज्ञता स्मरण दिनानिमित्त ज्ञानप्रकाश यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही यात्रा चाळीसगाव येथे १९ ते २२ दरम्यान येत असून चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
सिन्नर : विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा नामघोषात निघालेल्या नांदूरमधमेश्वर येथील भगवान गंगा मधमेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान गुरुवारी सकाळी पूजा अर्चा करून आळंदीकडे झाले. या दिंडीचे देवूपर येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. ...
कसबे सुकेणे : महानुभाव पंथांचे आचार, विचार जनसामान्यांना कळावेत व त्याचा प्रसार व्हावा, या उद्देशाने महानुभव पंथीयांच्या समाजप्रबोधन यात्रेचे निफाड तालुक्यातील सुकेणे येथून प्रस्थान झाले आहे. पंधरा दिवसांच्या पायी प्रवासाने आणि ८१ ठिकाणांच्या भेटीनंत ...