‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ या उक्तीची प्रचिती येथे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्यानिमित्ताने आली आहे. निराधारांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. ...
देवगाव येथील मूळ रहिवाशी कॅप्टन हिंमतराव राजाराम निकम हे भारतीय सेना दलातून ३० वर्षाच्या देशसेवेतून निवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सोहळा येथील डी.बी.सोनारनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. ...
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी योजनेतंर्गत निर्धारित अटीचे व शर्थीचे पालन करीत योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थामार्फत महाराष्ट्र शासन सहकार, पणन व व ...
घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळत असलली रक्कम १ लाख ३० हजार रूपये असून मनरेगा अंतर्गत मजुरी १८ हजार २७० रूपये, असे एकूण १ लाख ४८ हजार २७० रूपये प्राप्त होतात. सदर अनुदानातून लोखंड, सिमेंट, विटा इत्यादी साहित्याचा खर्च करावा लागतो. सदर साहित् ...
१ जानेवारी हा दिवस नववर्षाची सुरुवात, परंतु आंबेडकरवादी जनतेसाठी हा ऐतिहासिक शौर्याचा दिवस आहे. पराक्रमाची प्रेरणा देणारा दिवस होय. १ जानेवारी १८१८ रोजी पुण्याजवळील भीमा नदीच्या तिरावर कोरेगाव येथे तत्कालीन अस्पृश्य महारांच्या ५०० सैन्याने पेशव्यांच् ...
लोधी समाजाला राज्य सरकारच्या गॅझेटमध्ये ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या कक्षात असलेल्या कोणत्याही योजनेचा किंवा पदाचा लाभ लोधी समाजाला मिळत नाही आहे. त्य ...
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राज्यातील सरकार स्थापनेसाठी तयार झालेली महाविकास आघाडी कायम ठेवावी, असे संकेत आहेत. आता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये राजकीय घडामोडी वाढणार आहेत. विषय समित्यांची निवड होणार असल्याने म ...