जिवती येथील मूलनिवासी एकता संघर्ष समितीच्या वतीने राणी हिराईला अभिवादन करण्यात आले. कंटू कोटनाके जिल्हाध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघ यांनी यावेळी सांगितले आहे. आणि अशा महान राणीला जयंतिनिमित्य अभिवादन करताना. यावेळी मूळनिवासी एकता समितीचे अध्यक्ष प्र ...
खोपडी येथे ४५ वर्षांपूर्वी दिवंगत नामदेव आरेकर यांनी फुलशेतीची मुहूर्तमेढ रोवली. नंतर मधुकर आरेकर व आता त्यांची मुले प्रेमदास, जयदीप, गोपाल, प्रदीप हे व्यवसाय सांभाळतात. तिसऱ्या पिढीने लागवड क्षेत्र ३0 एकरापर्यंत वाढविले. नांदेड, नागपूर, शिर्डी येथून ...
कोरोना विषाणूचा फटका सर्वसामान्य व गरीबांना अधिक बसला आहे. लोकांना गोड मध विक्री करून उदरनिर्वाह करणारे सुमारे ३५ जणांचे बिºहाड देव्हाडी येथे रेल्वे ट्रॅकजवळ झोपड्यात वास्तव्याला आहे. यात आठ महियांच्या चिमुकले ते ५ वर्षापर्यंत लहान मुलांचा समावेश आहे ...
लॉकडाऊन काळात तेंदूपत्ता संकलन सुद्धा बंद करण्यात आले होते. यामुळे चार जिल्ह्यातील लाखो कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण झाले होते. या बाबीची दखल घेत मुख्यमंत्राकडे बंदी उठविण्याची शिफारस केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गांभीर्याने दखल घेत मोह ...
खोडगाव येथील सुशीला सदाशिव येऊल यांच्या कुटुंबात एकूण १२ सदस्य आहेत. तीन महिन्यांपूर्वी या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांनी आपले कार्ड वेगळे करण्याची संपूर्ण सदस्यांचे आधार कार्ड धान्य वितरण यंत्रणेच्या ऑनलाइन प्रक्रियेत दिले. या यंत्रणेने फक्त तीन सदस्य ...
काही दानशूर व्यक्तींनी एकत्र येत वर्तकनगर, भिमनगर आणि साईनाथनगर भागातील गरजू नागरिकांना शुक्रवारी अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून आधीच कुपन देऊन अत्यंत शिस्तबद्धरित्या हा उपक्रम राबविण्यात आला. ...