नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आजही भटक्या समाजातील अनेक कुटुंबे पशुपालनाच्या व्यवसायानिमित्ताने भटकंती करीत आहेत. यासाठी अनेक शेतशिवारात फिरताना जनावरांसह कुटुंबाना अनेकदा जीव धोक्यात घालावा लागतो. यावर्षी असणाऱ्या कोरोना सदृश परिस्थितीमुळे अनेकांकडून मदत मिळत नसल्याने मेंढपाळ व् ...
सिहोरा परिसरातील चुल्हाड गावात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावात आरोग्य उपकेंद्र संचालित करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या उपकेंद्रातील नुतनीकरण करण्यास सुरुवात केली आहे. निविदा अंतर्गत एका कंत्राटदाराला ही संपुर्ण का ...
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होईल, याचा कोणताही विचार करण्यात आला नाही. केंद्राच्या हेकेखोर धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. ...
खरं तर सात पर्वत, सात समुद्र ओलांडून मिळवून आणायला लागावी, इतकाही सुखी संसाराची वाटचाल अवघड नसते. नवऱ्यानं फक्त पुन्हा प्रियकराच्या मनात प्रवेश करायला हवा. ...