वर्तमान : भारतीय समाजव्यवस्थेत व्यक्तींचे सार्वजनिक वर्तन, व्यवहार अतिरेकी धर्मांध, जात्यांध होणे हे समाज विघटनाकडे जात असल्याचे लक्षण आहे. ‘बहुसांस्कृतिकता’ हे भारतीय समाजाचे अभिन्न अंग आहे. ‘विविधतेत एकता’ हीच आमची मूलभूत ओळख; नव्हे तीच आमची शक्ती ...
गोड साखरेची कडू कहाणी : ऊसतोड कामगार हे खरे तर धोकादायक उद्योगात काम करतात; पण तरीही देशातील हे एकमेव कामगार आहेत की, ज्यांना संघटित कामगाराचा दर्जा नाही. जेव्हा हे कामगार कामावर असतात तेव्हा पहाटे तीन वाजता सुरू होणाऱ्या या कामात साप चावून मृत्यू ह ...
आधुनिक युगात पर्यावरण संतुलन राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. या निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या वृक्षांची जोपासना करून त्यांना नियमितपणे देखभाल करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. ...
ललित : जगावं की मरावं हा प्रश्न घेऊन तगमगत राहिल्या पिढ्यान्पिढ्या... जसं जमेल तशी लढत राहिली त्यांच्यातली अस्मिता... कधी नुसते विनंत्या-अर्ज करून, तर कधी बॉम्बच्या स्फोटानं संपूर्ण न्यायालयाच्या कानात आपली बाजू ठणकावूून मांडत... ‘एकच तारा समोर आणिक ...
दिवा लावू अंधारात : बालाघाटाच्या परिसरात शांतिवनची वंचित मुलांची शोध मोहीम सुरू असते तेव्हा अनेक घटनांत पालकांना गमवावे लागल्याने आधार हरपलेली चिमणीपाखरं मोठ्या संख्येने आढळतात. त्यांची जगण्याची परिस्थिती पाहिली आणि इतिहासात डोकावलं की, कुणाच्याही डो ...
अनिवार : जिजेश वालम बेवारशी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात, ती मृत व्यक्ती ज्या धर्माची त्याच धर्माचे अंत्यसंस्कार त्यांच्याकडून केले जातात हे विशेष. ...
बुकशेल्फ : जी.ए. उगले या पैठण-औरंगाबादचा सच्चा सत्यशोधक या धडाडीच्या सत्यशोधकाने सात-आठ वर्षांपूर्वी संकल्प करून हे कार्य सिद्धीस नेले. सव्वासातशे पानांचा सदर ग्रंथ महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केला आहे. ...