मनुष्य गेल्यानंतर त्याच्या दु:खावेगातून सावरणे कठीण असताना, अशाही परिस्थितीत समाजाचा विचार करणारे विरळेच. पण, जऊळके -वणी येथील पाटील कुटुंबीयांनी आपल्या तरुण मुलाच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात हृदयरोगावर जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करून सामाजिक स ...
वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून तालुक्यातील अंजनवाडा येथील आत्महत्याग्रस्त एकनाथ काचगुंडे यांच्या मुलीला शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत करून ग्रामसेवक सुरज शामशेट्टीवार यांनी आपला वाढदिवस साजरा केला. ...
अनिवार : अनंतअम्मा कृष्णय्या तिरनगरी हे तिचे माहेरचे नाव जे आता अनु प्रसाद मोहिते आहे. अनु एम. ए., एम.एस.डब्ल्यू. झाली. मेंदूत, मनात सातत्याने समाजाचाच विचार. त्याच विचाराचा प्रसाद फील्डवर्कच्या निमित्तानं तिला भेटला. विचार जुळले, खांद्याला खांदा लाव ...
वर्तमान : भारतीय समाजव्यवस्थेत व्यक्तींचे सार्वजनिक वर्तन, व्यवहार अतिरेकी धर्मांध, जात्यांध होणे हे समाज विघटनाकडे जात असल्याचे लक्षण आहे. ‘बहुसांस्कृतिकता’ हे भारतीय समाजाचे अभिन्न अंग आहे. ‘विविधतेत एकता’ हीच आमची मूलभूत ओळख; नव्हे तीच आमची शक्ती ...
गोड साखरेची कडू कहाणी : ऊसतोड कामगार हे खरे तर धोकादायक उद्योगात काम करतात; पण तरीही देशातील हे एकमेव कामगार आहेत की, ज्यांना संघटित कामगाराचा दर्जा नाही. जेव्हा हे कामगार कामावर असतात तेव्हा पहाटे तीन वाजता सुरू होणाऱ्या या कामात साप चावून मृत्यू ह ...
आधुनिक युगात पर्यावरण संतुलन राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. या निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या वृक्षांची जोपासना करून त्यांना नियमितपणे देखभाल करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. ...