आयुष्यातील अनेक धक्के सहन करूनही पुन्हा उभे राहू पाहणारा सांगली जिल्ह्यातील एक शेतकरी नात्यांच्या स्वार्थी सुरुंगाने उद्ध्वस्त झाला. त्याच्या हक्काच्या मालमत्तेवर हक्क गाजविणाºया त्याच्याच नातेवाईकांनी त्याला झिडकारून बेवारस केले. ...
वाशिम : शहरातील सर्वसमावेशक युवक, नागरिक, महिलांचा ‘मी वाशिमकर गृप’ सामाजिक उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी, सामाजिक उपक्रम एक चळवळ करण्यासाठी मोलाचा ठरत असल्याचे दिसून येत आहे. ...
शास्त्रीय संगीतातील रत्न म्हणून ख्याती असलेले डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली. रविवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या सभागृहात माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते दीप प्र ...
अकोला: क्रीडा भारती विदर्भ प्रांतच्या वतीने लक्ष्मणराव पार्डीकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘वीरमाता जिजाऊ पुरस्कार-२०१९’ अकोल्यातील साधना मधुकरराव शिंगणे यांना प्रदान करण्यात आला. ...
राज्यावरील दुष्काळाचे सावट केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून दूर होणार नाही. तर, त्याला समाजाची साथ लाभल्यास लोकचळवळीच्या माध्यमातून या संकटावर मात करता येऊ शकते. ...
‘इऽऽ किती घाण वास येतोय’ असे म्हणत रस्त्यावर दिसणाºया वेड्यापासून सगळेच चार हात लांब पळतात. पण, याच वेड्यांना पकडून त्यांना शहाणे करून रत्नागिरी मनोरूग्णमुक्त करण्याचा ध्यासच जणू तरूणांनी घेतला आहे. रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानने आतापर्यंत एक-दोन ...