देशात असलेल्या‘लॉकडाऊन’मुळे हातावर पोट असलेल्यांची चांगलीच परवड झाली आहे. शिवाय बाहेरून आलेले कित्येकजण अडकून पडल्याने त्यांच्यी फजिती झाली आहे. मात्र विविधतेत एकतेचा संदेश देणाऱ्या गोंदिया शहरात आलेला कुणीही उपाशी राहणार नाही तसेच त्याची समस्या सोडव ...
एका जागरूक पत्रकाराने त्यांची विचारपूस केली अन् त्यांना थेट यवतमाळात आणले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक नामदेव पवार यांना ही माहिती मिळताच त्यांनी या सर्व मजुरांची रात्रभर निवासाची, जेवणाची व्यवस्था केली. शुक्रवारी सकाळी आपल्या सहकाऱ ...
भंडारा शहरात विविध प्रांतातून आलेले अनेक भटके व्यक्ती व्यवसायाच्या निमित्ताने तळ ठोकून आहे. कुणी रस्त्याच्या कडेला पाल लावून तर कुणी उघड्यावरच डेरा टाकून आहेत. जिल्ह्यात २५ मार्चपासून संचारबंदी लागू झाली. भटक्यांचा व्यवसाय ठप्प झाला. जवळेचे सर्व पैसे ...
देशात कारोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शासनाकडून संचारबंदीही टप्याटप्यात कडक केली जात आहे. जीवनावश्यक वस्तुंचे दुकानेही काही काळच सुरु ठेवण्याच्या सूचना असल्याने शहरातील मनोरुग्ण, भिक्षेकरी, अनाथ अशा उपेक्षितांचे जीणे कठीण झाले आहे. मंदिरासमोर बसणाऱ ...
कोरोनाने घाबरवून टाकलंय? खूप एकटेपणा आलाय? बाहेर जायची सोय नाही? मनातलं सगळं बोलू कोणाशी? असे प्रश्न पाठ सोडत नसतील आता निराश, अस्वस्थ होण्याची अजिबात गरज नाही. पुण्यातला समुपदेशकांचा गट तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी तयार आहे. ...
करोना विषाणूच्या संकटामुळे हातावरचे पोट असलेल्या पडद्यामागच्या कलाकारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असताना त्यांच्या मदतीसाठी पुण्यातील प्रयोगशील नाटय कलावंत मंडळी पुढे सरसावले आहेत. ...
कोविड - 19 च्या विरुद्ध लढण्यासाठी बजाज उद्योगसमुहाने शंभर कोटी रुपयांची देणगी दिली आहे. सरकार आणि आम्ही काम करत असलेल्या देशातल्या दोनशेहून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा पैसा गरजू लोकांपर्यंत पोहोचेल याची दक्षता आम्ही घेऊ, असे बजाज समुहाच ...
यवतमाळ जिल्ह्यातील खापरी, पिंपळशेंडा, करणवाडी आदी गावातील गोरखनाथ समाजबांधव दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात विविध फिरता व्यवसाय करण्याकरिता येतात. १५ दिवसांपूर्वी भटक्या जमातीचे हे ४० कुटुंब चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे आले. रामाळ ...