आजच्या स्थिीतीत आता खालसा सेवा दलने शहरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालय व केटीएस रूग्णालय आणि मनोहर म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेले गरजू तसेच शहरातील सुमारे १५ खासगी रूग्णालयांतील रूग्णांच्या भोजनाची जबाबदारी घेतली आहे. यामुळे आता खालसा सेवा दलला स ...
‘आम्हाला फरक पडत नाही, जोवर आमचं कुणी जात नाही’ असे मोतीनगर चौकातील रस्त्यावर रंगवून गर्दी कायम ठेवणाऱ्या नागरिकांना जागे करणाºया या पेंटरचे नाव आहे मनोज पडोळे. ते कल्याणनगर येथील रहिवासी आहे. लॉकडाऊनमुळे त्यांंचा व्यवसाय ठप्प आहे. तथापि, सामाजिक जाण ...
गावातील आरोग्य उपकेंद्रात विविध समस्या आहेत. उपचारासाठी औषध नसतात. चोवीस तास सेवा देणारे सेवक नसतात. रुग्णालयात नेण्यासाठी वाहन मिळणे तर गावकऱ्यांच्या नशिबी नसते. आता तर कोरोनाने कठीण वेळ आणली आहे. अशा परीक्षेच्या समयी कोणी ना कोणी देवदूत म्हणून धावू ...
देशात असलेल्या‘लॉकडाऊन’मुळे हातावर पोट असलेल्यांची चांगलीच परवड झाली आहे. शिवाय बाहेरून आलेले कित्येकजण अडकून पडल्याने त्यांच्यी फजिती झाली आहे. मात्र विविधतेत एकतेचा संदेश देणाऱ्या गोंदिया शहरात आलेला कुणीही उपाशी राहणार नाही तसेच त्याची समस्या सोडव ...
एका जागरूक पत्रकाराने त्यांची विचारपूस केली अन् त्यांना थेट यवतमाळात आणले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक नामदेव पवार यांना ही माहिती मिळताच त्यांनी या सर्व मजुरांची रात्रभर निवासाची, जेवणाची व्यवस्था केली. शुक्रवारी सकाळी आपल्या सहकाऱ ...
भंडारा शहरात विविध प्रांतातून आलेले अनेक भटके व्यक्ती व्यवसायाच्या निमित्ताने तळ ठोकून आहे. कुणी रस्त्याच्या कडेला पाल लावून तर कुणी उघड्यावरच डेरा टाकून आहेत. जिल्ह्यात २५ मार्चपासून संचारबंदी लागू झाली. भटक्यांचा व्यवसाय ठप्प झाला. जवळेचे सर्व पैसे ...
देशात कारोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शासनाकडून संचारबंदीही टप्याटप्यात कडक केली जात आहे. जीवनावश्यक वस्तुंचे दुकानेही काही काळच सुरु ठेवण्याच्या सूचना असल्याने शहरातील मनोरुग्ण, भिक्षेकरी, अनाथ अशा उपेक्षितांचे जीणे कठीण झाले आहे. मंदिरासमोर बसणाऱ ...