राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकास कामांना पूर्णत्वास नेण्याच्या खटाटोपात त्यांच्या काळात लावलेली शेकडो अजस्त्र वृक्ष धाराशाही केली जात आहे. ...
वर्धा ते सेवाग्राम या मार्गावर रुंदीकरण व सौंदर्यीकरणाच्या नावावर राष्ट्रपिता महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि त्यांच्या काळात लावलेली ७० ते ८० जुनी डेरेदार वृक्ष तोडले जात आहे. गेल्या दोन दशकांपासून लावलेल्या वृक्षांची कत्तल सुरू असल्याने ही वृक्षत ...
वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिली आहे. सेवाग्राम आश्रमातूनच बापूंनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा देण्याचे काम केले. त्यामुळे या पावनभूमीचा विकास करण्याचे शासनाने निश्चित केले. त्याच अनुषंगाने सेवाग्राम विकास आराखडा तयार करून प्रत्य ...
सेवाग्राम आश्रमातील सेंद्रिय शेती आता इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे. येथील दशपर्णी अर्क उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. ...
अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचे विचार आजही पे्ररणादायक आहेत. मात्र, त्यांचे विचार जपणारे कमी आहेत, अशी खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. ...
सर्व सेवा संघाने अधिसूचना काढून आश्रमाचे मंत्री मुकुंद मस्के यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभार सोपवून त्यांना सहकार्य करण्यासाठी मार्गदर्शक समिती गठित केली आहे. त्यामुळे आता आश्रमातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नीचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची माहिती भावी पिढीला सहज समजावी या हेतूने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत मेडिकल चौकात जे. जे. स्कूल आॅफ आर्ट मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने भिंती शिल्प बसविण्यात आले ...