जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. अज्ञातांकडून या किल्ल्यावर असलेली सुमारे दहा वर्षे जुनी चंदनाची झाडे तोडून त्याची चोरी करण्यात आल्याने ...
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात सातारा जिल्ह्याला २३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सद्य:स्थितीत वनविभागाकडे २५ लाख व इतर विभागांची मिळून सुमारे ४० लाख झाडे तयार आहेत ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रहिमतपूर उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या पंधरा वायरमनांवर अतिरिक्त ३७ वायरमनच्या कामाचा लोड लादण्यात आला आहे. ...
सातारा पालिकेतील सत्ताधारी शहर सफाईच्या ठेक्यातून जनतेच्या पैशांची नासाडी करत आहेत. शहर स्वच्छतेच्या नावाखाली साताऱ्यात पालिकेची तिजोरी साफ करण्याचा उद्योग सातारा विकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे, असा गंभीर आरोप नगरविकास आघाडीचे अध्यक्ष आ ...
औंधवासीयांच्या कुटुंबातील सदस्य मोती ऊर्फ गजराजला १४ जून २०१७ रोजी निरोप दिला. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले असले तरी त्याच्या आठवणी या ग्रामस्थांच्या मनात अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. ...
सातारा जिल्ह्यात मान्सूनने वेळेत हजेरी लावली असलीतरी गेल्या दोन दिवसांपासून नुसताच भिरभिर वारा वाहत असल्याने पावसाचे ढग दूर राहिले आहेत. त्यामुळे पहिल्या झालेल्या पावसावर पेरणी करायची का नाही, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी आहेत. तर जमिनीत पुरेशी ओल नस ...