गावचा पाणी प्रश्न कायमचा मिटावा, यासाठी साठवण तलाव उभारण्याचे काम सुरू झाले. मात्र खोदकामात जैन मंदिर ट्रस्ट व अन्य एका शेतकऱ्याची शेतीच्या पाण्याची पाइपलाइन फुटल्याने दोन्हीकडील २१ एकर उसाला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी न मिळाल्याने ते पीक धोक्यात आ ...
जगदीश कोष्टी ।सातारा : पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत चालल्यामुळं बहुतांश नागरिकांनी गाड्या वापरण्याचं प्रमाण कमी केलंय. जिल्ह्यातील २३० पेट्रोलपंप चालकांना याचा फटका बसला असून पंपांवर सरासरी एक लाखाची उलाढाल कमी झालीय. याचाच अर्थ जिल्ह्यातील पंपचालक ...
सातारा जिल्ह्यातील गोपूज गावामध्ये गेल्या ८ एप्रिलपासून सलग दीड महिना पाण्यासाठी श्रमदानातून काम चालू होते. निसर्गाची अवकृपा असली तरी पाणी फाऊंडेशनच्या कृपेने गावकरी उन्हाची तमा न बाळगता उद्या पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. ...
शिरवळ गावच्या हद्दीत नीरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली ...
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाला वरदान ठरणारा देऊर-तळिये गावाच्या सीमेवरील तळहिरा पाझर तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. धरणात केवळ पाच टक्के पाणी शिल्लक असले तरी काही लोक पाईपलाईन टाकून रात्रीच्या वेळी पाण्याची चोरी करत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यां ...
दीपक पवार ।तांबवे : कोयना नदीकाठावर होणारे लाल मातीचे उत्खनन वृक्षांच्या मुळावर उठले आहे. ठेकेदार मातीचे उत्खनन करताना अडथळा ठरणारी मोठमोठी झाडे मुळासह उपटून काढत असल्यामुळे अनेक वृक्ष नष्ट होत आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे. तसेच लाल मातीच्या ...
प्रमोद सुकरे ।कऱ्हाड : गुरुवारी रात्री एका जाहीर कार्यक्रमात पृथ्वीबाबा, बाळासाहेब, उदयसिंह, आनंदरावनाना, इंद्रजितबाबा, अविनाशदादा ही सारी मंडळी एकाच व्यासपीठावर दिसली. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून टिपलेली छबी काही मिनिटांतच तालुका, जिल्हा अशी सर्वद ...