पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ ची लोकसंख्या लक्षात न घेता २०१८ ची लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...
वैभववाडी तालुक्यातील आखवणे-भोम, तिरवडे तर्फ सौंदळ व कुसूर या तीन ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंचांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. दरम्यान, मौदेसह चारही ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाची बिनविरोध निवड झाली असून तिरवडे तर्फ सौंदळमध्ये भाजप तर अन्य तीन ग ...
चिपळूण तालुक्यातील कोसबी ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी सावंत यांना कोकण आयुक्तांनी दिलासा दिला आहे. त्यांना पुन्हा एकदा सरपंच पदावर कायम राहण्याचे आदेश कोकण आयुक्तांनी दिले असून, विद्यमान सरपंच विष्णू बारकू वाडेकर यांची निवड अवैध ठरवली आहे. ...