औरंगाबाद शहरापासून पंधरा-वीस किलोमीटरवर असलेल्या पाटोदा गावात ग्रामपंचायत कराचा शंभर टक्के भरणा होतो. ग्रामपंचायत कराची रक्कम फक्त धनादेशाद्वारेच स्वीकारली जाते, म्हणजेच गावात घरटी किमान एक बँक खाते आहे. ...
सटाणा : तालुक्यातील पिंगळवाडे येथील सरपंच लताबाई केदा भामरे यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून आर्थिक वर्षाच्या मानधनातून गावातील पुरातन काळातील वसलेले शिवमंदिराचे डागडुजी काम, दिव्यांग बंधूंना व ग्रामपंचायत, सोसायटी, तलाठी कार्यालयातील कर्मचा ...