शिवसेनेने स्वतंत्र बाणा व लोकहिताची भूमिका सोडून केवळ सत्तेसाठी भाजपशी युती केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी टिष्ट्वटद्वारे केला आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील ढोकेश्वर मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या विटा शाखा वर्धापनदिनी ठेव ठेवणाºया ठेवीदारांच्या ठेवीवर आकर्षक व्याज देण्यासह एक लाख रूपयांच्या ठेवींवर एक ग्रॅम सोने देण्याची ...
जत शहरात किरकोळ कारणावरून मारहाण करून तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. अविनाश शिवाजी साळुंखे (वय ३०, रा. विठ्ठलनगर, तुरेवाले प्लॉट, जत) असे मृताचे नाव असून तो सेंट्रिंग कामगार होता. ...
लोकशाही बळकटीकरणासाठी निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडावी, यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेल्या इव्हीएम यंत्रणेची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) आज जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या उपस्थितीत मिरज येथील वैरण बाजारमधील धान्य गोदामामध्ये झा ...
संपूर्ण विश्वात शिवराज्याभिषेकाच्या रांगोळीच्या माध्यमातून सांगली व महाराष्ट्राचे नाव कायमस्वरूपी कोरणाऱ्या सांगलीतील रंगावलीकार आर्थिक संकटात सापडले आहेत. विश्वविक्रमी रांगोळी उपक्रमासाठी उदार उसनवारी केली असताना आर्थिक मदतीचा ओघ कमी झाल्याने लाखो र ...
राज्यस्तरीय विवाह मेळाव्यांचे आयोजन करणाऱ्या अनेक समाजाच्या प्रमुखांना गेल्या वर्षभरापासून एका धक्कादायक सामाजिक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. शेतीला कमी प्रतिष्ठेचे ठरवून विवाह मेळाव्यांमध्ये ऐंशी टक्क्यांहून अधिक मुलींकडून शेतकरी नवºयास नकार दिला ...
किस्तानाला भारताने अनेक वेळा संधी दिली, पण आता भारतीयांच्या सहन शक्तींचा अंत होत आहे. भारताने ठरवले तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही अशा शब्दात पाकिस्तानला इशारा देत जिल्हाधिकारी काळम पाटील यांनी दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला. ...