टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे तसेच टेंभू पाणी योजनेचा जोपर्यंत लाभ येथील शेतकºयांना मिळत नाही, तोपर्यंत आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, ...
केंद्र शासनाने गेल्यावर्षी कापसाच्या हमी भावात दीडपट वाढ केल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून भारतातील दर ४५ हजार ते ४८ हजार प्रती खंडी (३५६ किलो)च्या खाली येऊ शकले नाहीत व येण्याचीही शक्यता दिसत नाही. ...
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे, तर शिराळ्यातून विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांनी भाजपची उमेदवारी मिळणारच हे गृहीत धरून तयारी केली आहे. मात्र विकास आघाडीच्या ...