महापुराला सुरुवात झाली त्या दिवसापासून व्हाईट आर्मीचे २00 जवान कार्यरत आहेत. सुरुवातीला बापट कॅम्प, सुतारवाडा, खानविलकर पेट्रोल पंप अशा शहरात अडकलेल्या नागरिकांना त्यांनी बाहेर काढले. ...
प्रशासनामार्फत पूर ओसरल्यावर साथीचे रोग पसरू नयेत यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पिके पाण्याखाली राहिली असल्याने तसेच शेतीचे बांध वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. ...
सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी कर्जतमधील नागरिकांनी मदतीचा हात दिला असून, विविध जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला एक ट्रक रविवारी जाऊन वस्तू पोच करून आला ...
सांगली जिल्ह्यात यंदा मिरज, पलूस, वाळवा, शिराळा या चार तालुक्यातील १0१ गावांना महापुराचा विळखा होता. तीन ते साडेतीन लाख लोकवस्तीला याचा फटका बसला आहे. महापूर ओसरत असताना आता व्हायरल व बॅक्टेरियल आजारांचे आक्रमण होण्याची शक्यता आहे. ...
शंभुराजे ग्रुप साखराळे, देवराज दादा पाटील ग्रुप कासेगाव, आर्या बेकरी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यासह असंख्य दानशूर व्यक्ती व संस्थांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हातभार लावला आहे. ...
अनेक गावे, शेती, पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तिन्ही जिल्ह्यांमधील पुराचे पाणी ओसरू लागले असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. ...