मल्लेवाडी (ता. मिरज) येथे शुक्रवारी मध्यरात्री शेतात राहणाऱ्या बाळासाहेब पाटील यांच्या घरावर दरोडा पडला. चोरट्यांनी महावीर पाटील यांच्यावर चाकूहल्ला करून महिलांच्या गळ्यातील तीन तोळे दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार वर्षात दहावेळा वीज बिलातील चूक मान्य करुन शेतकऱ्यांना सवलतीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात एकाही घोषणेची त्यांनी अंमलबजावणी केली नसल्यामुळे त्यांच्या फसव्या घोषणेला शेतकरी कंटाळ ...
विजेच्या मागणीत वाढ होत असताना, त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने सर्वसामान्यांना दरवाढीचा, भारनियमनाचा झटका सहन करावा लागत आहे. यास समर्थ पर्याय म्हणून जिल्ह्यात सौरऊर्जेच्या माध्यमातून २५ प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून, त्याव्दारे ४० मेगावॅट ...
जत : विकासकामांसंदर्भात जत नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांत झालेली चर्चा शाब्दिक बाचाबाची आणि हाणामारीने गाजली. सत्ताधारी गटातील ... ...
सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खासगी, सहकारी, बँकामध्ये कालबाह्य झालेले एटीएम कार्ड बदलून देण्याचा प्रशासकीय गोंधळ सुरु झाल्याने शहरातील अनेक बँकासमोर पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत. दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांचा संप झाल्यामुळेही या गर्दीत भर पडल ...
मिरजेत रस्ता दुरुस्तीकरिता वारंवारच्या आंदोलनांमुळे शिवाजी रस्त्याचे केवळ पॅचवर्कचे काम करण्यात आले. मात्र तांत्रिक मंजुरीअभावी १०० कोटी खर्चाच्या या रस्त्याचे नूतनीकरण रखडण्याची चिन्हे ...