पाऊस सुरू झाल्याने तब्बल आठ महिने सुरू असलेले म्हैसाळ योजनेचे आवर्तन पुढील आठवड्यात बंद होण्याची शक्यता आहे. गतवर्षी आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या म्हैसाळ योजनेतून तब्बल १३ टीएमसी पाणी उपसा करून मिरज ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 8.80 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
आष्टा (ता. वाळवा) येथील श्री चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवात रविवारी रात्री घोडीचा खेळ रंगला, तर सोमवारी दिवसभर पिसेचा खेळ झाला. मंगळवारी देवी जोगण्याच्या रूपात ...
सांगली जिल्ह्याला मंत्रिपदाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने न्याय दिला आहे. जिल्ह्यात व राज्यात विरोधकांचे अस्तित्वच शिल्लक राहिलेले नाही. भारतीय जनता पक्षाशिवाय आता जनतेसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही, ...
दि सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील गोंधळाचे प्रमाण, विरोधी आवाज क्षीण झाल्याने घटल्याचे दिसून आले. मंजुरीच्या घोषणांमध्ये विषयपत्रिकेवरील विषय चर्चेविना संपविण्यात आले. सोसायटीच्या मुख्य इमारतीवरील रंगरंगोटीसाठी केलेल्या ४३ ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 8.60 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समितीच्यावतीने रविवारी सांगलीत विचारदर्शन प्रबोधन रॅली काढण्यात आली. शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. ...