जीवनातील स्वार्थ, ईर्षा, स्पर्धा, कपटभाव, द्वेष जेथे क्षणात गळून पडतात, अशी जागा म्हणजे स्मशानभूमी.... मात्र याच स्मशानभूमीकडे अस्वच्छ आणि दुर्गंधीचे ठिकाण म्हणूनही नाके मुरडली जातात. तथापि येथील अहिल्यानगरातील ध्येयवेड्या तरुणाने ‘स्मशानभूमी स्वच्छत ...
पर्यटनासाठी परदेशात सफर करण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या पासपोर्टधारक सांगलीकरांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या साडेतीन वर्षात ५० हजार ७२६ सांगलीकरांनी पासपोर्ट काढला आहे. ...
येथील कृष्णा नदीत शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पोहणाऱ्यांच्या घोळक्यात अचानक दहा ते बारा फुटी मगर घुसल्यामुळे लहान बालकांसह नागरिकांचा थरकाप उडाला. ‘मगर आली...पळा...पळा...’ असे म्हणत प्रत्येकाने आरडाओरड आणि धावाधाव सुरू केली. मगरीच्या दर्शनानंतर ...
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर कºहाड येथे बलात्कार केल्याप्रकरणी गणेश अशोक गुरव (रा. पारगाव, जि. सातारा) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली असताना, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे मिरज शहरात पाणीटंचाई आहे. महापौरांच्या प्रभागात समतानगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शहरात दररोज ३५ दशलक्ष लिटर पाण्याची मागणी असताना, २५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत असल्याने ...
अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँक सांगली जिल्हा बँकेत विलीन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विलीनीकरणाबाबत संचालक विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा ...
शिराळा तालुका हा भात पिकाचे माहेर घर म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील कुसाईवाडी येथे शेतकरी सर्जेराव भाऊ पन्हाळकर यांच्या बांधावर जाऊन धुळवाफ पेरणी केली. ...