यावर्षी जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव अद्यापही व्हायचा आहे. तरीही काही वाहनमालक रेतीची तस्करी करून गरजुंकडून मोठी रक्कम वसुल करीत आहेत. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या तस्करांकडून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात असल्याने नदी- ...
जयरामपूर रेती घाटाचा कंत्राट मूल येथील हसन वाढई यांना देण्यात आला होता. ३० सप्टेंबरनंतर नदीतून रेतीचा उपसा करण्याची मुदत संपली असतानाही रेती कंत्राटदार रात्रीच्या सुमारास नदीतून रेतीचा उपसा करून जुन्या रेतीच्या ढिगावर नेऊन टाकत होता. जयरामपूरच्या महि ...
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीपात्रातील रेती विदर्भासह मध्य प्रदेशात प्रसिद्ध आहे. प्रत्यक्ष महसूल विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रेतीघाटाचे लिलाव करून रेतीचा उपसा करणे अपेक्षित असते. दरवर्षी प्रशासनाच्यावतीने रेतीघाटांचे लिलाव केले जातात. मात्र काही ...
मागील वर्षी सदर रेती घाट मूल येथील रेती कंत्राटदार हसन वाढई यांना मिळाला होता. नदी पात्रातून रेती काढण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली होती. वाढई यांनी काही रेती नदीजवळ साठा करून ठेवली होती. साठा करून ठेवलेल्या रेतीची वाहतूक करण्यासाठी त्यांनी टीपी ...
सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदीच्या पात्रात दोन नद्यांचा संगम असल्याने मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. यावर वायगाव, वर्धा, देवळी, सालोड व सावंगी येथील वाळू चोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने त्यांनी पात्राला पोखरणे सुरु केले आहे. नदीपात्रातून शेतशिवारात जाणा ...
तालुक्यातील कान्हेगाव शिवारात नदीपात्रातील वाळू उत्खनन करण्यासाठी वापरले जाणारे तराफे जिल्हधिकारी पी़ शिवशंकर यांनी २७ नोव्हेंबर रोजी जप्त करून जाळून नष्ट केले़ ...