घाटावर १२ चक्का टिप्पर भरण्यासाठी २० हजार रूपये घेतली जातात. २२ बकेट जेसीबी रेती यात भरली जाते. साधारणत: शंभर ते दीडशे वाहने येथे भरली जातात. २० हजार रूपयाप्रमाणे एका दिवसाची होणारी रक्कम सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणारी आहे. महिन्याभराच्या उलाढाली ...
Wardha News Sand वर्धा जिल्ह्यातील प्रस्तावित वाळू घाटांसंदर्भात जनसुनावणी घेऊन पर्यावरण अनुमतीकरिता प्रस्ताव सादर केले मात्र, राज्यस्तरीय समितीच्या बैठकीला अद्याप मुहूर्तच सापडला नसल्याने प्रस्ताव धुळखात पडले आहे. ...
राहुरी: वाळू उपशाला कंटाळून धानोरे येथील ग्रामस्थ स्मशानभूमीत उपोषणास बसले आहेत. दरम्यान आज (दि.४ आॅक्टोबर) तिस-या दिवशीही ग्रामस्थांचे उपोषण सुरूच होते. ...
दोन वर्षांपूर्वी पूस नदी पुनर्जीवन अभियान राबविण्यात आले. त्या माध्यमातून पूस नदी स्वच्छ करण्याचा शुभारंभ २ मे २०१८ रोजी हाती घेण्यात आला होता. तब्बल ४० दिवस नागरिकांच्या सहकार्याने हे स्वच्छता अभियान सुरू होते. त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे हा उ ...
प्रभारी तहसिलदार चारुशीला पवार यांनी एका महिन्यात चार ठिकाणी अवैध पध्दतीने जमा केलेल्या चार वाळूचे साठे जप्त केले. याप्रकरणी ५ लाख ४६ हजाराचा महसूल जमा केला आहे. तर चार वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन ६ लाख ६ हजार ७१ इतका दंड वसूल केला आहे. ...