लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एस. जयशंकर

S. Jaishankar latest news

S. jaishankar, Latest Marathi News

सुब्रह्मण्यम जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी आहेत जे 31 मे 2019 पासून भारत सरकारचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 5 जुलै 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत.
Read More
'भारत-रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध, कारण...', जयशंकर यांनी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना सुनावले - Marathi News | India-MEA-S-jaishankar-on-india-russia-relation-russian-oil-and-pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारत-रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध, कारण...', जयशंकर यांनी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना सुनावले

'अनेक पाश्चिमात्य देश पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवायचे.' ...

Video: भेट छोटी, चर्चा मोठी! जयशंकर यांना भेटण्यासाठी चिनी मंत्री स्टेजवरून खाली आले अन्... - Marathi News | Viral Video of S Jaishankar meets Chinese Foreign Minister after 6 months at Munich event | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भेट छोटी, चर्चा मोठी! जयशंकर यांना भेटण्यासाठी चिनी मंत्री स्टेजवरून खाली आले (Video)

मुख्य बैठकी व्यतिरिक्त ही भेट घडल्याने चर्चांना उधाण ...

फाशीची शिक्षा झालेल्या माजी नौसैनिकांची सुटका कशी झाली? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे इनसाइड स्टोरी - Marathi News | Qatar Release Eight Indian Nationals: How did ex-marines who were sentenced to death return home? The inside story is what happened behind the scenes | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कशी झाली त्या माजी नौसैनिकांची सुटका? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे इनसाइड स्टोरी

Qatar Release Eight Indian Nationals: कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा झालेले भारताचे ७ माजी नौदल अधिकारी आज पहाटे सुखरूपपणे भारतात परतले आहेत. या भारतीय नागरिकांची झालेली सुखरूप सुटका हे भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीचे मोठे यश मानले जात आहे. आता या माज ...

शेजाऱ्यांवरील चीनच्या प्रभावाची चिंता नाही, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले आश्वस्त - Marathi News | Not worried about China's influence on neighbours, Foreign Minister S. Jaishankar assured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेजाऱ्यांवरील चीनच्या प्रभावाची चिंता नाही, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले आश्वस्त

S. Jaishankar : भारताच्या शेजाऱ्यांवर चीनचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. परंतु, केंद्र सरकारला त्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आश्वस्त केले. पवई येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) येथे मंगळ ...

मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत एस जयशंकर यांची बैठक; 'त्या' मुद्द्यावर स्पष्टपणे चर्चा... - Marathi News | India Maldives News: Jaishankar's meeting with Maldives Foreign Minister; A clear discussion on 'that' issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत एस जयशंकर यांची बैठक; 'त्या' मुद्द्यावर स्पष्टपणे चर्चा...

India Maldives Conflict: भारत आणि मालदीवमधील तणावादरम्यान ही बैठक महत्वाची मानली जात आहे. ...

जगात भारताचा सल्ला मानला जातो शिरसावंद्य, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन - Marathi News | Shirasavandya, External Affairs Minister Jaishankar asserts that India's advice is considered in the world | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगात भारताचा सल्ला मानला जातो शिरसावंद्य, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन

मंथन आणि विश्वमंथन संस्थेतर्फे ‘जिओपॉलिटिक्समध्ये भारताचा उदय’ या विषयावर कवी कुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टिम्स, आयटी पार्क येथे शनिवारी चर्चासत्र झाले. ...

"प्रत्येक रामाला लक्ष्मणाची गरज..."; एस जयशंकर यांनी शेजारील देशांना दिला 'हा' खास संदेश - Marathi News | foreign minister s jaishankar talks about lord ram and lakshman in diplomatic relations with neighbouring countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येक रामाला लक्ष्मणाची गरज..."; एस जयशंकर यांनी शेजारील देशांना दिला 'हा' खास संदेश

एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा रामायणातील पात्रांद्वारे भारताची जागतिक भूमिका अधोरेखित केली आहे. ...

"मोदींच्या गॅरेंटीवर देशाचाच नाही तर जगाचाही विश्वास"; परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितला नेमका अर्थ - Marathi News | jaishankar said modi ki guarantee believed not only in country but also in world tells meaning 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींच्या गॅरेंटीवर देशाचाच नाही तर जगाचाही विश्वास"

तिरुअनंतपुरममध्ये केंद्र सरकारच्या 'विकसित भारत संकल्प यात्रे'दरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी असं म्हटलं आहे. ...