चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. Read More
IND vs SA, 2nd ODI, Team India Probable XI : २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा विचार करता भारताकडे संघबांधणी करण्याची हीच संधी आहे आणि त्यामुळे त्यादृष्टीनं आतापासून पाऊलं उचलण्याची गरज आहे. ...
Maharashtra Captain Ruturaj Gaikwad ऋतुराज गायकवाडनं यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक ६०३ धावांचा पराक्रम केला आहे. त्यानं केवळ पाच सामन्यांत चार शतकांसह ही आघाडी घेतली आहे. ...
India vs New Zealand : दी वॉल राहुल द्रविड ( Rahul Dravid) सारखा तंत्रशुद्ध फलंदाजीची जाण असणारा माजी खेळाडू टीम इंडियाला मुख्य प्रशिक्षक म्हणून लाभला आहे आणि ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदाची सूत्र रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्याकडे सोपवण्यात आली ...