भारतासाठी हा दौरा प्रतिकात्मकतेपेक्षा व्यावहारिक पातळीवर अधिक महत्त्वाचा होता. भारताच्या दृष्टीने गेल्या दोन-तीन वर्षांत घडलेला कदाचित सर्वात धक्कादायक बदल म्हणजे पाकिस्तानचे पुन्हा अमेरिकेच्या कवेत जाणे! ...
एका भेटीत दोन ‘तीर’- अमेरिकेला शह : ट्रम्पच्या धमक्यांना न जुमानता भारत-रशिया मैत्री घट्ट, अनेक करार : आरोग्य, स्थलांतर, वैद्यकीय शिक्षण, रोजगार, खत उद्योग आदींसाठी महत्त्वाचे करार केले. ...