देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आळवंड येथे आठ दिवसांपूर्वीच बसवलेले रोहित्र जळाल्याने दोन दिवसांपासून आळवंड गाव अंधारात आहे. विजेचा अतिरिक्त दाब वाढल्याने विद्युत रोहित्रावर ताण पडून रोहित्र नादुरुस्त झाले. परिणामी गावाला गेल्या दोन दिवसांपासून अं ...
सायखेडा : दीपावली सणाच्या निमित्ताने विविध साहित्याची खरेदी बाजारपेठांमध्ये जाऊन करण्याला ग्राहकांकडून पसंती दिली जात होतीे; परंतु सध्या सर्वत्र ऑनलाइन खरेदीचा बोलबाला असल्याने तरुणाई व शिक्षितवर्गाकडून या ऑनलाइन खरेदीला अधिक पसंती दिली जात आहे. पर्य ...
जागतिक बँकेने भारताला ‘निम्न मध्यम-उत्पन्न’ देशांच्या श्रेणीत वर्गीकृत केले आहे. या श्रेणीतील देशांच्या नागरिकांची दररोजची सरासरी खर्च क्षमता फक्त ७५ रुपये आहे. भारताच्या सध्याच्या श्रेणीतील खर्च क्षमतेपेक्षा हे अधिक उत्पन्न आहे. ...
Billions of rural development works reached to work order canceled in Aurangabad District रद्द कामे गंगापूर, फुलंब्री, वैजापूर, सिल्लोड, औरंगाबाद तालुक्यातील कामे आहेत. ...
SVAMITVA scheme : पंचायत राज मंत्रालयाकडून स्वामित्व योजना राबविण्यात येत आहे. 24 एप्रिल 2020 ला मोदींनी या योजनेची घोषणा केली होती. याचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना 'रेकॉर्ड ऑफ राइट्स' देण्यासाठी संपत्ती कार्डचे वितरण करणे हा आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घोटी येथील वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तालुक्यातील नागरिक अवास्तव येत असलेल्या वीज बिलामुळे त्रस्त झाले असून बिल त्वरित कमी करण्याचे तसेच विविध समस्यां ...
नाशिक: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यामुळे नाशिक जिल्'ातील आदिवासीना लवकरच आदिवासी विकास मंत्राच्या उपस्थितीत वन पट्ट्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी दिली. ...