घोटी टोल प्लाझाने आपल्या हद्दीतील महामार्गावरील विविध गावांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी टोल प्लाझाच् ...
सातोना ते नेरी रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याने रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यासाठी बांधकाम यंत्रणेने मागील दोन महिन्यापासून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरूवत केली आहे. पहिल्या थराचे काम करण्यात आले आहे मात्र नंतरचे काम करण्यास अतिविलंब झाल्य ...
पुलावर खड्डे पडले असून लोखंडी सलाखी बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने रस्ता व पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी देशपूर, कुरंजा, देवीपूर आदी गावातील नागरिकांनी केली आहे. सदर मार्गावर दोन ते ...
कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून वाहनधारकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे; परंतु, कंत्राटदार व अभियंत्यांच्या उदासिन भूमिकेचा फटका या रस्त्यांच्या कामाला बसत आहे़ परभणी-गंगाखेड या महामार्गाचे काम सध्या ...
मालेगाव शहर व परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे खड्ड्यातून मालेगावकरांना वाट काढावी लागत आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते पूर्ण उखडले आहेत. पावसाळा उघडून दोन महिने उलटले आहेत, मात्र तरी देखील महापालिकेकडून रस्ता दुरुस्ती ...
येवला-औरंगाबाद रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या कोटमगाव ते नागडे रस्ता खड्ड्यात गेला आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी माजी सरपंच सुवर्णा पाखले यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस् ...