संचेती चाैकातील रस्ता बुधवारी दुपारी अचानक खचला. सुदैवाने त्यावेळी तेथे कुठलेही वाहन नसल्याने कुठलाही अपघात झाला नाही. पालिकेने याची तातडीने दखल घेऊन रस्ता दुरुस्त केला. ...
बायपास रोडवरील वाढते अपघात रोखण्यासाठी सोमवारी प्रथमच विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी आणि राजकीय मंडळी एकत्र आले. अपघातास निमंत्रण देणारे या रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. खांब हटविल्यास रस्ता आपोआप रुंद होतो, स्वतंत्र सर्व ...
अहेरी तालुक्यातील झिमेलानजीक असलेल्या पाईपच्या कमी उंचीच्या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना खड्ड्याचा अडसर असतानाही धोकादायक वाहतूक सुरू आहे. परंतु या प्रकाराकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ...
बहुतांश रस्त्यांच्या कडा (साईडपट्टी) उघड्या पडल्यामुळे विशेषत: दुचाकीधारकांना त्रास सहन करावा लागत असून वाहन घसरून अपघातांची शक्यता बळावल्याचे दिसून येत आहे. ...
शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने जालनेकरांचा प्रवास खडतर झाला आहे. परिणामी, दररोज किरकोळ अपघात होत आहेत. ...