शहर वाहतूक शाखा तसेच रिक्षा, स्कूलबसचालक आणि पालकांची संयुक्त बैठक सोमवारी येथील राष्ट्रीय हिंदी महाविद्यालयात पार पडली. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा होऊन रिक्षातून विद्यार्थ्यांची होणाऱ्या वाहतुकीवर पायबंद आणला पाहिजे यावर एकमत झाले आहे. मात्र, यातून ...
तालुक्यातील समगा येथून वाहणाऱ्या कयाधू नदीवरील पूल कोसळल्याने पुढील मार्ग पूर्णत: बंद झालेला आहे. या ठिकाणाहून केवळ दुचाकी जाईल, एवढाच रस्ता शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे तब्बल १२ गावांचा संपर्क तुटला आहे. ...
अर्जुनी-मोरगाव ते ईटखेडा राज्य मार्गादरम्यान संभाजीनगर टी-पॉर्इंटवर खड्डेच खड्डे आहेत. राज्यमार्गावरची खड्ड्यातील खडी जिल्हा मार्गावर गेल्याने नुकतेच कित्येकांना दुखापत झाली. खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या योजनेची सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्जुनी-मोरगाव ...
वैभववाडी तालुक्यातील रस्त्याच्या खड्डयांचा मुद्दा पंचायत समितीच्या सभेत चांगलाच गाजला. लोकमतच्या वृत्ताचा उल्लेख करुन वैभववाडी-फोंडा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हैराण झालेले लोक दुरुस्ती परवडत नसल्याने वाहने विकून टाकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सदस्य मं ...
मालवण-कसाल राज्य मार्गावर देऊळवाडा येथे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका यांच्या नावाने रस्त्यावरच श्राद्ध घातले. देऊळवाडा येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या भागातील ...