नगर-मनमाड मार्गावर कोल्हार ते राहुरी कारखाना याठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा नागरिकांसह वाहन चालकांना त्रास होत आहे. याच्या निषेधार्थ युवकांनी एकत्रित येत ढोल, ताशे बडवत अनोखे आंदोलन केले. यावेळी युवकांनी रस्त्यावर येऊन गांधीगीरी मार्गाने या ख ...
२२ वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. तेव्हापासून रस्त्यावर केवळ डागडुजी केली जात आहे. पूर्वीपेक्षा या मार्गाने वाहतूक प्रचंड वाढली आहे. आधीच अरूंद असलेला हा मार्ग वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे या मार्गाचे रूंदीकरण व डांबरीकरण करावे, अश ...
भारतात दरवर्षी रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संघ्या जगभरातील आकडेवारीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम समजावून ... ...
मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांबाबत भाष्य करताना कमलनाथ सरकारमधील जनसंपर्क मंत्री पी सी शर्मा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे ...