घोट-रेगडी हा चामोर्शी तालुक्यातील महत्त्वाचा व अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. मागील अनेक वर्षांपासून सदर मार्गाची दुरूस्ती न झाल्याने मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती कर ...
खानगाव ते ब्राह्मणवाडे या नऊ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सदरचा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी गोदाकाठच्या नागरिकांनी केली आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असल्याने या रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था व दुरुस्तीसाठी असलेली निधीची वानवा पाहता, लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेचे सुमारे साडेसहाशे किलोमीटर लांबीचे रस्ते सार्व ...
भाविकांच्या मागणीमुळे गायमुखला १९९६ साली ‘क’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळाला. या तीर्थस्थळाच्या विकासासाठी प्रथम टप्प्यात १० लाख नंतर ५० लाख रुपये शासनाकडून मंजूर झाले. यातून काही विकास कामे करण्यात आली. परंतु पर्यटनाची कामे ज्या पद्धतीने व्हायला पाहि ...
भिगवण-अमरापूर या २५० कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा असलेल्या कित्येक वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल सुरू आहे. या कत्तलीने हजारो जुनी झाडे जमीनदोस्त झाली. ...