Panlot Kshetra Vikas ज्या क्षेत्राचे पाणी नैसर्गिकरित्या वाहत येऊन एका नाल्याद्वारे एका ठिकाणाहुन वाहते. त्या संपुर्ण क्षेत्रास पाणलोट क्षेत्र असे म्हणतात. ...
Mithi River News: मुंबईत नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असली मिठी नदीच्या संपूर्ण सफाईला महापालिका प्रशासनाकडून अजून सुरुवात झालेली नाही. मिठी नदीची सफाई ३ टप्प्यांत प्रस्तावित असून २ टप्प्यांतील निविदा यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. ...
Mithi River Mumbai: मुंबईला २६ जुलै २००५ रोजी पुराच्या खाईत लोटणाऱ्या मिठी नदीचा विकास व संरक्षणासाठी केंद्र सरकारने मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार गेल्या १९ वर्षांत मिठी नदीच्या विकासावर एक हजार ६५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ...
नीरा देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२४ मध्ये पाऊस लवकर पडला. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने व परतीच्या पावसानेही दमदार हजेरी लावली होती. ...
Uajni Dam Water Level सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी एप्रिलअखेर मृत साठ्यात जाण्याची शक्यता आहे. सध्या उजनी धरणात २४ टक्के पाणी पातळी शिल्लक राहिली आहे. ...