गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने उमरोली गावाचा संपर्क तुटला आहे. तर त्याठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या नव्या पुलाच्या बांधकामाचा पाया देखील वाहून गेला आहे. ...
ठाणगाव : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मुख्य जीवनदायिनी समजली जाणारी म्हाळूंगी नदी प्रवाहित होऊन नदीचे पाणी रविवारी (दि.७) रोजी सकाळी ठाणगाव पर्यंत पोहचले. सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथून जाणारी म्हाळूंगी नदीला या वर्षी प्रथमच पाणी आल्याने ग्रामस्थां ...