चिंचोली लिंबाजीसह करंजखेड, नागापूर, सावरगाव, पिशोर, नाचनवेल या भागांसह सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, आमठाना, देऊळगाव बाजार या भागात पूर्णा नदीतील वाळूला अधिक मागणी आहे. ...
भंडारा जिल्ह्यात पूर्वी ९० पेक्षा अधिक रेतीघाट होते. परंतु गोसे प्रकल्पामुळे घाटांची संख्या कमी झाली. जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव १४ महिन्यांपासून झाला नाही. दुसरीकडे वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. शासनाच्या महसुलाला चूना लागत आहे. मोहाडी तालुक ...
pollution, river, Muncipal Corporation, kolhapur कोल्हापूर शहरातील जयंती नाल्यासह ११ नाल्यातील सांडपाणी आजही थेट पंचगंगा नदीतच मिसळत असल्याचे शुक्रवारी प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पंचनाम्यात स्पष्ट झाले. ...
नद्यांचा भविष्यकाळ हा असा असेल का असं म्हणत या नदीच्या वर्तमान वास्तवाची चर्चा झाली. मात्र त्या चर्चेपलीकडे स्थानिकांचा पिण्याच्या पाण्याचा चालू वर्तमानकाळातला प्रश्न मोठा आहे. ...