Girna River : पावसाळ्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत धरणातून होणारा विसर्ग सामान्यपणे बंद केला जातो. मात्र, यंदा गिरणाच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस झाला. यामुळे गिरणा धरणातून विसर्ग कमी न करता पुन्हा वाढवण्यात आला. ...
पश्चिम विदर्भातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार विभागातील एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी चार मोठ्या आणि ११ मध्यम प्रकल्पांमधून अजूनही विसर्ग सुरू आहे. उर्वरित धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. ...
जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणि अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाचे अतिरिक्त पाणी थेट गोदापात्रातून जायकवाडी प्रकल्पात दाखल झाल्याने यंदा जूनपासून कालपर्यंत जायकवाडी प्रकल्पातून तब्बल १७१ टीएमसी पाण्याचा विसर्ग करा ...
वन जमिनीचे हस्तांतरण कार्यकारी अभियंता, हेटवणे मध्यम प्रकल्प विभागाकडे केल्याने धरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. धरण उभारणीसाठी पुणे येथील महालक्ष्मी इंटरप्रायझेस कंपनीला ठेका मिळाला आहे. जलसंपदा विभागाकडून हे धरण बांधले जाणार आहे. ...
शिंदखेडा तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेला अमरावती मध्यम प्रकल्प यावर्षी मागच्या वर्षीच्या जल श्रीमंतीवर अवलंबून होता. मात्र, गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसामुळे १० टक्क्यांनी जलसाठ्यात वाढ झाली आहे. ...
Melghat Fishing : मेळघाटातील आदिवासी समाजासाठी मासेमारी हा केवळ छंद नाही, तर उपजीविकेचं साधन आहे. पावसानंतर ओसंडून वाहणाऱ्या नदी-नाल्यांमध्ये कुटुंबासह निघणारे आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने मासे पकडतात. याच माध्यमातून त्यांना रोजीरोटी आणि आनंद दोन् ...
Jalna Water Update : यंदा जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील ६७पैकी ६१ प्रकल्प तुडुंब भरले असून, उपयुक्त पाणीसाठा ८३.९३ टक्क्यांवर गेला आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प भरल्याने गावागावातील पाणीप्रश् ...