लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील ६१ प्रकल्प यंदा तुडुंब; ८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा - Marathi News | 61 projects in Jalna district of Marathwada collapsed this year; 84 percent usable water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील ६१ प्रकल्प यंदा तुडुंब; ८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Jalna Water Update : यंदा जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील ६७पैकी ६१ प्रकल्प तुडुंब भरले असून, उपयुक्त पाणीसाठा ८३.९३ टक्क्यांवर गेला आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प भरल्याने गावागावातील पाणीप्रश् ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये खामनंतर सुखना नदीपात्राला गतवैभव मिळणार; खोली-रुंदीकरणाला वेग - Marathi News | After Kham river in Chhatrapati Sambhajinagar, Sukhna riverbed will regain its former glory; Deepening and widening to accelerate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये खामनंतर सुखना नदीपात्राला गतवैभव मिळणार; खोली-रुंदीकरणाला वेग

पहिल्या टप्प्यात साडेपाच किमी काम होणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा ...

७९५ कोटींचा निधी गेला कुठे? प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात केव्हा? - Marathi News | Where did the 795 crores fund go? When will the project actually start? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७९५ कोटींचा निधी गेला कुठे? प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात केव्हा?

Nagpur : २०२२ मध्ये या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली, तेव्हा आठ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित असताना महापालिकेने मात्र पाचच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प केला होता. ...

अतिवृष्टीमुळे ७१ कोटींहून अधिक कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान; बीड जिल्ह्यात सर्वाधिक २६ बंधाऱ्यांना बसला फटका - Marathi News | Heavy rains cause damage to over Rs 71 crore to Kolhapur dams; 26 dams in Beed district were affected the most | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे ७१ कोटींहून अधिक कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान; बीड जिल्ह्यात सर्वाधिक २६ बंधाऱ्यांना बसला फटका

सप्टेंबर महिन्यात राज्यात पडलेल्या अतिवृष्टीचा जोरदार फटका ५८ उच्च पातळी कोल्हापुरी बंधाऱ्यांना बसला आहे. या बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. या दुरुस्तीसाठी अंदाजे ७१ कोटी ४० लाख ६२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती ...

पश्चिम विदर्भातील १७ प्रकल्पांतून तिसऱ्यांदा विसर्ग; ९ मोठ्या सिंचन प्रकल्पात ९९.३५ टक्के जलसाठा - Marathi News | Third release from 17 projects in Western Vidarbha; 99.35 percent water storage in 9 major irrigation projects | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम विदर्भातील १७ प्रकल्पांतून तिसऱ्यांदा विसर्ग; ९ मोठ्या सिंचन प्रकल्पात ९९.३५ टक्के जलसाठा

Vidarbha Water Update : सततच्या पावसामुळे पश्चिम विदर्भातील २८९ लघु, मध्यम व मोठे प्रकल्पापैकी १७ मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांतून तिसऱ्यांदा विसर्ग केला जात आहे. यात अकोला जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. ...

वादळी पावसामुळे नळगंगा नदीला पूर तर प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले; प्रशासन 'अलर्ट मोड'वर - Marathi News | Stormy rains cause flooding in Nalganga river, five gates of the project opened; Administration on 'alert mode' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वादळी पावसामुळे नळगंगा नदीला पूर तर प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले; प्रशासन 'अलर्ट मोड'वर

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नळगंगा प्रकल्पाचा जलसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे चार इंचांनी उघडण्यात आले. त्यामुळे नळगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

तिलारी धरण ओव्हरफ्लो; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Tilari Dam overflows; Alert issued to villages along the river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तिलारी धरण ओव्हरफ्लो; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सततच्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिलारी धरणाने १०० टक्के पातळी गाठली आहे. धरणाची पातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, वाढत्या पाण्याच्या दबावामुळे प्रशासनाने तातडीने धरणाचे दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून १९.९४ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा ...

नागपुरातील दूषित नाग नदी फायलींमध्ये स्वच्छ कशी झाली ? १९२७ कोटी खर्च करून प्रदूषणमुक्त झाल्याचा दावा - Marathi News | How did the polluted Nag River in Nagpur become clean in files? Claims that it became pollution-free by spending Rs 1927 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील दूषित नाग नदी फायलींमध्ये स्वच्छ कशी झाली ? १९२७ कोटी खर्च करून प्रदूषणमुक्त झाल्याचा दावा

मंजुरीला तीन वर्षे, पण अजून प्रकल्पाला सुरुवातच नाही : १९२७ कोटी खर्चुनही घाणीचा प्रवाह कायम ...