राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवून त्यावर आरटीईचे प्रवेश केले जातात. त्यामध्ये मागास, आर्थिक दुर्बल आणि अल्पसंख्यांक समाजातील घटकांना प्रवेश दिले जातात. ...
आवश्यक असलेल्या कागदपत्रांची चाचपणी करण्यात आली आहे. दरम्यान महिन्याभरापासून सुरू असलेल्या या प्रक्रियेला लॉटरीचा निकाल घोषीत झाल्यानंतर प्रवेशाला प्रारंभ होणार आहे. मोफत प्रवेश असला तरी पालकांना या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातू ...