बारावीची परीक्षा बुधवारपासून राज्यात सर्वत्र सुरू झाली. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला. ...
गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात सातबारा उताऱ्यांमधील दुरूस्तीचे काम सुरू आहे. ७३ टक्के उताऱ्यांमध्ये दुरूस्ती झाली आहे. मात्र, उर्वरित २७ टक्के दाखले क्लिष्ट असल्याने त्या दुरूस्तीत जिल्हा प्रशासनाला अधिक वेळ द्यावा लागत आहे. कामाचा निपटारा करण्यासाठ ...
गेली ५० वर्षे अनेक अनाथांना मांडीवर घेऊन जगताना हजारोंची माय होण्याचा आनंद मिळाला. जीवनात माझ्यावर ओढवलेल्या अती वाईट परिस्थितीमुळे मला ही संधी मिळाली, त्याचे मला जराही दु:ख नसल्याची भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली. ...
शनिवारी रात्री १२.३० वाजता चेन्नईहून महाडकडे जाणारा कंटेनर कोयना कुसवडे या ठिकाणी उलटला. त्यामुळे कुंभार्ली घाट तब्बल १२ तास बंद होता. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. रविवारी दुपारी १२ वाजता कंटेनर बाजूला करुन घाट सुरळीत करण्यात आला. तब्बल १२ ता ...
कंत्राटी पध्दतीने निर्माण केलेली पदे कायमस्वरुपी समजण्यात येऊ नयेत, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने परिपत्रक जाहीर केले आहे़ त्यामुळे गेली अनेक वर्षे कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्या ...
जिल्हा रूग्णालयाच्या नव्याने बांधल्या जाणा-या तसेच नूतनीकरण होणा-या इमारतीमध्ये अनेक त्रुटी दिसल्याने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी बांधकाम खात्याच्या अधिका-यांना चांगलेच सुनावले. बांधकामातील अनेक त्रुटींची पूर्तता करण्याचे आणि खराब काम करणा-या ठेकेद ...
आपले आजोबा, पणजोबा किंवा त्यांच्याही आधीच्या काळात वापरल्या गेलेल्या वस्तूंची क्रेझ खूप लोकांना असते. बदलत्या काळात खूप जुन्या गोष्टी आपल्याला पाहायलाही मिळत नाहीत. पण अशा गोष्टी जतन करून त्या लख्ख ठेवणारा एक अवलिया रत्नागिरीत आहे आणि त्यांनी एक-दोन ...
मराठवाड्यात झालेल्या गारपिटीमुळे हवामानात बदल झाला आहे. दिवसा उष्मा व रात्री कडाक्याची थंडी, तर मध्येच दिवसा ढगाळ हवामान व रात्री थंडी अशा संमिश्र हवामानामुळे आंबा व काजू पिकावर परिणाम होत आहे ...