मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज ( १८ जून २०२५) पहाटे ६ वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ...
आपली सरकारमध्ये ओळख असल्याने सरकारी कोट्यातून सदनिका स्वस्तात मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवत चव्हाण याने मार्च २०१५ ते एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये त्याच्या ११ साथीदारांसह २० लोकांची २४ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केली. ...
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी जोगेश्वरी पोलिसांनी टाळाटाळ करीत जखमी अवस्थेत वडिलांना चार तास पोलिस ठाण्यात ताटकळत ठेवल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी हा आरोप फेटाळला आहे. अखेर, सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल् ...
शवविच्छेदनानंतर रूग्णालयातून पोलिसांना खबर देण्यात आली. चिमुरडीला झालेल्या गंभीर जखमा पाहून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी ३० वर्षीय आईसह तिच्या १९ वर्षीय प्रियकराला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ...
मुंबईचे माजी नगरपाल (शेरीफ) पद्मश्री नाना चुडासामा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मरीन ड्राईव्ह परिसरात शामलदास गांधी मार्गावरील (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलाखाली साकारण्यात आलेल्या शिल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच् ...
पाठारे प्रभू मंडळी वांद्र्याला उतरून घोडागाडीने खारला येत. त्यांनी, ईस्ट इंडियन्सनी आणि मासे विकायला बाहेर जाऊ पाहणाऱ्या मच्छीमारांनी स्टेशनची मागणी केली, त्यामुळे 1924 साली खाररोड नावाचं स्टेशन उभं राहिलं. आज खारचं सारं स्वरूप बदललं आहे. ...
बेस्टच्या आणिक आगारातील वस्तू संग्रहालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली होती. प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच दादर येथील बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्यापासून चांद्रयान तयार केले. ...
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज ( १८ जून २०२५) पहाटे ६ वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ...
Sumeet Sabharwals Final Farewell: अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
या प्रकल्पाअंतर्गत रहिवाशांना १८० फुटांच्या बदल्यात ४५० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. साडेतीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा म्हाडाचा संकल्प आहे. ...