Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
भाजपचे सुसंस्कृत आमदार राम कदम यांनी दही हंडीवेळी मुलीला मुलगा पसंत नसला तरीही तिला पळवून आणण्याच्या दिलेल्या आश्वासनाविरोधात लोकमतने आपल्या वाचकांना व्यक्त होण्यास सांगितले होते. फेसबुकवर राम कदम यांच्याविरोधात वाचकांनी जाहीर निषेध करत जोरदार टीकाही ...
ज्या हातांनी गर्दीच्या ठिकाणी महिलांची पर्स, पुरूषांचे पॉकेट, गळ्यातील दागिने लंपास केले. त्याच हातांनी बुधवारी पोलिसांना भाऊराया मानत राखी बांधली. हा बदल केवळ पोलिसांनी केलेल्या प्रबोधनामुळे झाला झाले. पारधी समाजातील या महिला आज सर्वसामान्यासारखे जी ...
'रक्षण ' आणि 'आदर ' केवळ बहीण आणि रक्षाबंधन पुरता मर्यादित न राहता प्रत्येक महिलेप्रती तो आदरभाव असावा, यासाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी अर्थ फाउंडेशनतर्फे 'नवा अर्थ पुरुषार्थ' या उपक्रमाला ठाणे शहरातील जोशी बेडेकर विद्यालयातील कार्यक्रम ...
भामरागड तालुक्यातील कोठी येथील महिला दारूबंदी व खर्राबंदी समितीच्या सदस्यांनी पोलिसांना राखी बांधल्यांनतर ओवाळणी म्हणून गावातील खर्रा बंद करण्याची मागणी केली. ...