व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुट होऊ नये, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळाला पाहिजे या उद्देशाने शेतकऱ्यांचे हित सर्वोतोपरी डोळ्यासमोर ठेऊन शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले आहेत. ...
देशातील जनतेला अन्नधान्याच्या उत्पादनाचे तारणहार, ज्याच्याकडे जगाचा पोशिंदा म्हणून पाहिल्या जाते. त्या शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण उन्नती व हितासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी मदतीसाठी धावून येत आहे. ...
तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे. दरम्यान पालकमंत्री राजकुमार बडोले आणि आ. संजय पुराम यांनी तालुक्यातील विविध गावातील शेतात जावून पावसाअभावी फटका बसलेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. ...
जेव्हा-जेव्हा शेतकरी बांधव संकटात सापडतो. त्या-त्या वेळी सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाऊन सर्वतोपरी मदत करते. शेतकऱ्यांच्या अडीअडचणींची जाणीव असल्याने त्यांच्या हितार्थ योजना दारापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात सर्वत्रपणे राबविला जात ...
रेशन दुकानदारांनी आपल्या कर्तव्याची जाणिव ठेवून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून प्रत्येक रेशन कार्डधारकाला धान्य वितरणाचा लाभ देण्याचे काम करावे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केले. ...
तथागत गौतम बुद्धांचा धम्म शांती, अहिंसा, करुणा, मैत्री, बंधुभाव या पंचतत्त्वावर आधारित आहे. विज्ञानाच्या कसोटीवर चिकित्सक पद्धतीने बुद्धाच्या धम्माची मांडणी केली आहे. शाश्वत सत्याचा शोध घेण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने राजपाठ त्याग केला. ...
पूर्वी दिव्यांगांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे त्यांना योग्य त्या प्रमाणात लाभ मिळत नव्हता. आता झिरो पेंडंसी अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांना शंभर टक्के प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता दिव्यांग बांधवाना योग्य लाभ मिळत आहे. ...