भारतात निसर्गाच्या प्रकोपामुळे गेल्या ११ वर्षात जवळपास ३२ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात दरवर्षी सर्वाधिक मृत्यू हे आजारांमुळे होत असतात. कोरोना आल्यानंतर मृत्यूचे हे आकडे झपाट्याने वाढले. तसेच रस्ते अपघातात मृत्यू होण्याचं प्रमाणदेखी ...
राज्यात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. शेतकरी आपल्या शेताचं झालेलं नुकसान आणि बैलांना झालेली इजा पाहून रडत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून ना ...