नाशिक : गेल्या दोन महिन्यापूर्वी रविवार, दि.४ ऑगस्टला गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे विस्कळीत झालेल्या सराफ बाजाराला पुन्हा रविवारच्याच ... ...
या घटनेनंतर शनिवारी पंपाचे कामकाज बंद ठेवण्यात आले. तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करून किती नुकसान झाले आहे, याची माहिती घेतली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...
तब्बल चार महिने देशासह राज्यात ठिकठिकाणी धिंगाणा घातलेल्या मान्सूनचा तडाखा अद्यापही नागरिकांना बसत आहे. महत्त्वाचे म्हणजे १ सप्टेंबर रोजी मान्सून राजस्थानातून आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. ...