नव्या वर्षाच्या स्वागताची सर्व काही सज्जता झाली असतानाच पावसाने आणि त्यानंतरच्या शीतलहरींनी या आनंदावरच पाणी फेरले. मंगळवारी सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि त्यानंतर काही भागात रात्रीही पावसाने हजेरी लावली. ...
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. त्यामुळे राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनुदानापोटी दोन टप्प्यात २७८ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने हा निधी बँकांकड ...
अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला महामंदीचे चटके बसले; पण आपण वाचलो होतो. त्याचे कारणच एका वेगळ्या कृषी संस्कृतीवर जगणारे आपण भारतीय आहोत. यासाठी तिन्ही ऋतू सारखेच आले पाहिजेत. त्यात बिघाड झाला तर काहीतरी गडबड आहे. ती दुरुस्त न करता येण्याजोगी आहे, अस ...
वर्धा तालुक्यासह देवळी, आर्वी व हिंगणघाट तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. आर्वी तालुक्याच्या काही भागात जवळपास तासभर पाऊस पडल्याने रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यात बुधवारच्या रात्रीपासून तर पहाटेपर्यंत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची त ...
हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गुरूवारी पहाटेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत काही भागात रिमझिम पाऊस सुरूच होता. आमगाव, सडक अर्जुनी, तिरोडा, गोंदिया,अर्जुनी मोरगाव,सालेकसा तालुक ...