बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने कोपरगाव तालुक्यातील वारी, कान्हेगाव या दोन गावांचा तब्बल ४८ तासापासून वीज पुरवठा खंडित आहे. महावितरण प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पाणी पुरवठा विस्कळीत झाला ...
बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील वीज पुरवठा तब्बल ३५ तास खंडीत झाला. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा नागरिकांनी संताप व्यक्त केला. ...
वादळ आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात संत्र्यांच्या उभ्या पिकाची नासधूस झाली आहे. झाडांवरून संत्री गळून पडली आहेत. त्यामुळे उरल्यासुरल्या संत्र्यांची तोड लवकर न झाल्यास, ते गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
नेवासा तालुक्यातील पाचेगावसह कारवाडी, पूनतगाव, इमामपूर, गोणेगाव, निंभारी, अंमळनेर आदी भागात बुधवारी पावणे सातच्या दरम्यान वादळी वा-यासह आलेल्या पावसाने शेतक-यांची दाणादाण उडवली. विजांचा कडकडाट आणि वादळी वा-यासह सुमारे तासभर पाऊस झाला. ...