पावसाचा जोर ओसरल्याने तसेच इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी काही प्रमाणात कमी झाल्याने पर्लकोटाची पाणीपातळी कमी झाली. त्यामुळे भामरागडातील पुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे भामरागडातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र पर्लकोटा नदीच्या ...
रेगडी-देवदा हा मार्ग एटापल्ली तालुक्याला जोडला आहे. या मार्गाने एटापल्ली येथे कमी अंतरात पोहोचता येत असल्याने चामोर्शी, घोट, रेगडी परिसरातील अनेक नागरिक, कर्मचारी याच मार्गाने ये-जा करतात. रेगडी व देवदा या दोन गावांमध्ये सहा किमीचे अंतर आहे. या मार्ग ...
पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले व प्रकल्पांना पाणी आले असून जिल्हा पाणीदार झाला आहे. असे असतानाच मात्र अद्याप जिल्ह्यात पावसाची तूट कायम आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९११.३ सरसरी पाऊस अपेक्षित असतानाच ६३५.७५ सरासरी पाऊस पडला आहे. म्हणजेच, आजही २७५.५६ सरासर ...
शहरवासीयांची तहान भागविणारे पूस धरण पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहे. तूर्तास धरणात ९६.६९ टक्के पाणीसाठा झाला आहे. शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात ४५ मिमी पावसाची ...
दिंडोरी : दाट वनराई, हिरवाईने नटलेला परिसर त्यात कोसळणारा पाऊस अन् धुक्याची चादर असे नयनरम्य दृश्य सध्या दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागात दिसत आहे. ...