मृगाच्या पहील्याच पावसात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून अनेक घरांचे कौल,पञे यांचेही नुकसान झाले आसून प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी करण्यात येत आहे . ...
पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने फळबागांसह हरितगृहांचे नुकसान झाले आहे. येथील नुकसानीचे प्रशासनाच्या त्रिसदस्यीय समितीने पंचनामे केले. शेतक-यांना आता मदतीची प्रतीक्षा आहे. ...
शहरात शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत २१.१ मिमी इतका पाऊस झाला तर आज रविवारी सकाळपर्यंत ३१ मिमी पावसाची मागील २४ तासांत नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २२.७८ मिमीपर्यंत मागील २४ तासांत पाऊस पडला. ...