त्र्यंबकेश्वर तालुक्यात मान्सूनला वेळेत सुरुवात झाल्याने व भातलावणीच्या रोपांना समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील वेळुंजे येथे भातलावणीस सुरुवात झाली आहे. ...
पावसाचे आगमन होताच शहरात रेनकोट आणि रंगीबेरंगी छत्र्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. परंतु टाळेबंदीमुळे तब्बल तीन महिने व्यवसाय ठप्प असल्याने बाजारात आता या वस्तूंच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा स्थितीत चिनी वस्तू काही प्रमाणात स्वस्त म ...
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पातळीत घट झाली. गुरुवार (दि. १८)च्या तुलनेत पाण्याखाली गेलेले पाच बंधारे मोकळे झाले. अद्याप २२ बंधारे पाण्याखाली आहेत. ...
समुद्धी महामार्ग हा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून गेला असून शेताचे दोन भाग पडले आहे. हा महामार्गा रुंद व उंच असल्याने रस्त्यासाठी संपादित न केलेल्या जमिनीवर शेती करणे आता कठीण झाले आहे. या महामार्गालगतच्या अनेक शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्गच बंद करु ...