जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधी सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धान लागवडीसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच जिल्ह्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. यंदा एकूण १ लाख ७७ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. त्यापैकी २७ जुलैपर्यं ...
तुमसर तालुक्यातील कोष्टी, बोरी, नवरगाव आणि उमरवाडा शिवारात शेतीला बावनथडी प्रकल्पाचे पाण्याचे सिंचित करण्यात येत आहे. हा शेत शिवार टेलवरील गावांचा असल्याने नहराचे पाणी जलद गतीने शेतशिवारात पोेहचत नाही. यामुळे पाणी वितरणात शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी ...
एरंडगाव : पावसाने दिलेल्या ओढीनंतर परिसरातील शिवार पाऊसधारांनी भिजला आहे. डुलतात पिके रान सारे हिरवेगार.. कवितेच्या या ओळिंसारखे दृष्य परिसरात अनुभवायला येत आहे. ...
त्र्यंबकेश्वर : यावर्षी बळीराजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली असुन केवळ ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्या असुन अद्याप पेरण्या अपुर्ण आहेत. ज्यांनी पेरण्या पुर्ण केल्या आहेत. अशांच्या तोंडचे पाणी पावसाअभावी पळाले आहे. जुन, जुलै अखेर अवघा ४५९ मि मी एवढाच ...